आमचं गावच साताराय...
स्वारगेटला असे बरेच वयस्कर लोक भेटतात. ज्यांना गावाकडनं एसटीत बसवून दिलेलं असतं. स्वारगेटला उतरलं की पुढं त्यांचं त्यांनी बघायचं. एखादा नोकीया आणि कागदाच्या चिटूर्या...
…खरं तर जोडलेल्या असतात या वाटा कुठंतरी एकमेकांशी.. गरज असते त्यांना असं एकमेकांशी जोडलेलं राहण्याची.. एकमेकांकडे पाठ फिरवून जात राहिलो तर या वाटा अशाच हरवत राहतील.. आपला कितीही अट्टाहास असू दे यांपासून दूर जाण्याचा.. पण त्यांना नसेल का ओढ एकत्र येण्याची..?