ते चौदा ते..
तसं तर मनाने असं काही ठरवलेलं नसतं पण पाऊस आला की थोडं तरी भिजणं होतंच.. नकळत खिडकीतून बाहेर हात काढून दोन थेंब झेलण्याइतकं तरी मन रसिक असतं. कँटीनच्या पत्र्यावरून गळणार्...
…खरं तर जोडलेल्या असतात या वाटा कुठंतरी एकमेकांशी.. गरज असते त्यांना असं एकमेकांशी जोडलेलं राहण्याची.. एकमेकांकडे पाठ फिरवून जात राहिलो तर या वाटा अशाच हरवत राहतील.. आपला कितीही अट्टाहास असू दे यांपासून दूर जाण्याचा.. पण त्यांना नसेल का ओढ एकत्र येण्याची..?