पावसाळी
आेले रस्ते आणि हा अचानक आलेला प्रत्येक वेळचा पाऊस म्हटलं की कोल्हापूर आठवतंच! पहिल्यांदा कोल्हापूर पाहिलं ते पावसातच.. आणि दुसर्यांदाही.. जेवढं पाहिलं तेवढं ते देखणं वा...
…खरं तर जोडलेल्या असतात या वाटा कुठंतरी एकमेकांशी.. गरज असते त्यांना असं एकमेकांशी जोडलेलं राहण्याची.. एकमेकांकडे पाठ फिरवून जात राहिलो तर या वाटा अशाच हरवत राहतील.. आपला कितीही अट्टाहास असू दे यांपासून दूर जाण्याचा.. पण त्यांना नसेल का ओढ एकत्र येण्याची..?