'.......यारा सीली सीली
काही गाणी काय वेड लावतात ना.. म्हणजे एेकावीशी पण वाटतात.. आणि जगावीशी पण.. मुंबई पुणे मुंबई मधलं ' कधी तू..', श्री-जानव्हीचं ' नाही कळले कधी..' राधा आणि घनाचं ' ... तुझ्याविना ' एेकल्यानं...
…खरं तर जोडलेल्या असतात या वाटा कुठंतरी एकमेकांशी.. गरज असते त्यांना असं एकमेकांशी जोडलेलं राहण्याची.. एकमेकांकडे पाठ फिरवून जात राहिलो तर या वाटा अशाच हरवत राहतील.. आपला कितीही अट्टाहास असू दे यांपासून दूर जाण्याचा.. पण त्यांना नसेल का ओढ एकत्र येण्याची..?