सबको जाना है एक दिन!
"भैय्या रेसकोर्स तक छोडेगे क्या?" म्हणत ती रिक्षाजवळ येऊन थांबली. रिक्षावाला "हो" म्हणाला. त्यावर तिने पुन्हा सभ्यपणे "बैठू क्या?" विचारलं. रिक्षावाल्यानं फक्त मान हलवली. ते "...
…खरं तर जोडलेल्या असतात या वाटा कुठंतरी एकमेकांशी.. गरज असते त्यांना असं एकमेकांशी जोडलेलं राहण्याची.. एकमेकांकडे पाठ फिरवून जात राहिलो तर या वाटा अशाच हरवत राहतील.. आपला कितीही अट्टाहास असू दे यांपासून दूर जाण्याचा.. पण त्यांना नसेल का ओढ एकत्र येण्याची..?